मुंबई दि 29 जून :- आताची मोठी बातमी हाती अली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने 30 जून रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीला थांबवण्याबाबत नकार दिल्यानंतर संध्याकाळी साडेनऊ वाजता उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला.

मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मला कोणत्याही पदाची हाव नसून मला शिवसेनेने आणि सामान्य जनतेने खूप काही दिल असल्याने मी या पदाचा त्याग करत असल्याचा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे याच्यावर शिक्का मुहूर्त झालय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *