Author: aaplajanadesh@gmail.com

८जून रोजी कात्रजच्या विकासासाठी जनता दरबार

कात्रज (प्रतिनिधी) : कात्रज पंचक्रोशीतील प्रश्नांबाबत प्रशासनाविरोधात ८ जून रोजी सां.५ वाजता जनता दरबाराच्या माध्यमातून कात्रज चौकात आंदोलन करण्यात येणार…

दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे-पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम

पर्यावरण प्रेमी हिरामण भुजबळ यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार… पिंपरी, दि. 1 – दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे-पाटील यांच्या 37…

दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेतील तफावत पूर्ववत करा; आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी, दि. ३० – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत दहावी आणि बारावीच्या वेगवेगळ्या बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना वेगवेगळी शिष्यवृत्ती…

“कविता हा अंतर्मनाशी केलेला संवाद असतो!” -कवी प्रदीप गांधलीकर

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त काव्यात्मा साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे कविसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न… पिंपळे गुरव : काव्यात्मा…

“विज्ञानालाच धर्म मानणारा हिंदू हा एकमेव धर्म!” – डॉ. रमेश पांडव

स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न… पिंपरी (दिनांक : २९ मे २०२३) “विज्ञानालाच धर्म मानणारा हिंदू हा जगातील एकमेव धर्म…

“संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच होती!” मधुश्री व्याख्यानमाला – पुष्प पहिले

पिंपरी (दिनांक : २४ मे २०२३) “संत आणि गवळणी यांची भावावस्था एकच होती!” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या पुष्पा नगरकर यांनी…

पिंपरी-चिंचवड शहरात चिखलीमध्ये भरदिवसा एकावर गोळ्या घालून खून…

पिंपरी:- चिंचवडमधील चिखली गावात  अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. यात त्याचा उपचारादरम्यान म्रुत्यू झाला आहे. सोन्या तापकीर असे…

“कवितेत परिवर्तन करण्याची शक्ती असते!” – प्रा. डॉ. धनंजय भिसे

‘प्या ताक, कविता म्हणा झ्याक…!’ शब्दधन काव्यमंचचा उपक्रम पिंपरी (दिनांक : २२ मे २०२३) “कवितेत सामाजिक परिवर्तन करण्याची शक्ती असते!…

प्रस्तावित न्यायालय मंजूर होण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना निवेदन…

पिंपरी (दिनांक : १५ मे २०२३) :- पिंपरी – चिंचवड शहरात जिल्हा आणि सत्र न्यायालय ३, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर…

“शिवाजीराजे समतावादी होते!” फुले-शाहू-आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला – पुष्प चौथे

पिंपरी (दिनांक : १५ मे २०२३) “शिवाजीराजे समतावादी होते! त्यांचा इतिहास हा परिवर्तनाचा, क्रांतीचा अन् मानवमुक्तीचा इतिहास आहे!” असे प्रतिपादन…